IND vs SA: आज जल्लोष होणारच! क्रिकेट इतिहासात दुसऱ्यांदाच घडतंय असं काही; पहिल्यावेळी भारताने जिंकलेली ट्रॉफी
![Image](https://marathi.indiatimes.com/photo/111363040/photo-111363040.jpg)
T20 World Cup Final: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० वर्ल्डकपची फायनल सुरू होण्यास फक्त काही तासांचा कालावधी शिल्लक आहे. अशाच भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. टी-२० वर्ल्डकपच्या इतिहासात प्रथमच स्पर्धेत पराभूत न झालेले दोन संघ अंतिम फेरीत पोहोचले आहेत.
T20 World Cup Final: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० वर्ल्डकपची फायनल सुरू होण्यास फक्त काही तासांचा कालावधी शिल्लक आहे. अशाच भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. टी-२० वर्ल्डकपच्या इतिहासात प्रथमच स्पर्धेत पराभूत न झालेले दोन संघ अंतिम फेरीत पोहोचले आहेत.
0 Comments