T20 WC जिंकल्यानंतर नताशाने केले नाही हार्दिक पांड्याचे कौतुक,प्रेमातला रस निघून गेला का? रडत व्यक्त केल्या भावना

Image

भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्यासाठी गेले सहा महिने खूप कठीण गेले कारण त्याला प्रेक्षकांच्या तीव्र टीकेला सामोरे जावे लागले. इतकंच नाही तर त्याचं वैयक्तिक आयुष्यही चर्चेचा विषय बनलं होतं, कारण रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की, तो पत्नी नताशा स्टॅनकोविकपासून वेगळा होणार आहे. आता भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार हार्दिक 'टी-20 विश्वचषक' जिंकल्यानंतर रडला. 'टी-20 विश्वचषक'मध्ये भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर सहा महिन्यांनी क्रिकेटपटू हार्दिक पंड्याने प्रथमच त्याच्या त्रासाबद्दल बोलला. 'IPL 2024'मध्ये अत्यंत खराब कामगिरीनंतर हार्दिक पांड्या या स्पर्धेचा भाग बनला. मात्र, 'T20 विश्वचषक' दरम्यान त्याने जबरदस्त कामगिरी केली. सामना जिंकल्यानंतर हार्दिकने कोणालातरी व्हिडिओ कॉल केला आणि तो खूप भावूक दिसत होता. लवकरच तो पत्नी नताशाशी बोलत आहे का, असा प्रश्न चाहत्यांना पडला. पण एकदा हार्दिकने खुलासा केला होता की तो प्रत्येक सामन्यानंतर त्याचा भाऊ कृणाल पांड्याला फोन करतो. संपूर्ण देश आपल्या क्रिकेटरचे कौतुक करत असताना दिसले पण टी-२० स्पर्धा जिंकल्यानंतर नताशाने टीम इंडिया किंवा हार्दिकसाठी कोणतेही अभिनंदन पोस्ट केले नाही. (फोटो सौजन्य :- @hardikpandya93)

Hardik Pandya T20 WC : भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्यासाठी गेले सहा महिने खूप कठीण गेले कारण त्याला प्रेक्षकांच्या तीव्र टीकेला सामोरे जावे लागले. इतकंच नाही तर त्याचं वैयक्तिक आयुष्यही चर्चेचा विषय बनलं होतं. T20 WC नंतर अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

You Might Also Like...

0 Comments

Leave a Comment

Post Comment ⇾

Sign Up for Our Newsletter

Subscribe now to get notified about exclusive offers
from The .... every week!